प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आपल्याकडे असावे हा आग्रह किंवा दुराग्रह आपण का बाळगावा ?
ज्याने त्याने आपापल्या परीने ते शोधावे !
किमान ज्याच्याकडे आहे, त्याच्या मागे आपण ठामपणे उभे राहावे असे मला वाटते.
ज्यांच्या अंगी हाती घेतलेल्या कार्यात यश येईल कि नाही याचा विचार न करता अखंड पाठपुरावा करण्याची चिकाटी आहे. स्वतःच्या भूमिकेची स्पष्ट जाणीव आणि मायभूमी विषयी नितांत भक्ती आहे, अशा व्यक्तींना होणारा प्रचंड विरोध, आणि तो सहन करायची त्यांची ताकद पहिली, कि हात आपोआप सलाम करायला वर जातो.
त्यांना पाठींबा देऊन त्यांचे बळ वाढवणे, एव्हढे सोपे काम तर प्रत्येक सुजाण माणसाला सहज जमेल.
त्यासाठी प्रत्येक प्रश्नाचे उत्तर शोधात बसायची गरज नाही.
ज्याने त्याने आपापल्या परीने ते शोधावे !
किमान ज्याच्याकडे आहे, त्याच्या मागे आपण ठामपणे उभे राहावे असे मला वाटते.
ज्यांच्या अंगी हाती घेतलेल्या कार्यात यश येईल कि नाही याचा विचार न करता अखंड पाठपुरावा करण्याची चिकाटी आहे. स्वतःच्या भूमिकेची स्पष्ट जाणीव आणि मायभूमी विषयी नितांत भक्ती आहे, अशा व्यक्तींना होणारा प्रचंड विरोध, आणि तो सहन करायची त्यांची ताकद पहिली, कि हात आपोआप सलाम करायला वर जातो.
त्यांना पाठींबा देऊन त्यांचे बळ वाढवणे, एव्हढे सोपे काम तर प्रत्येक सुजाण माणसाला सहज जमेल.
त्यासाठी प्रत्येक प्रश्नाचे उत्तर शोधात बसायची गरज नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा